24 ऑक्टोबर रोजी पुढील पाच वर्षांसाठी निवडून आलेले जनप्रतिनिधी नवीन सरकार स्थापन करण्याची सुरवात करतील. येणार्या पाच वर्षात महाराष्ट्रातील सुरक्षितता सर्व देशाच्या आर्थिक सुबत्तेकडे होणार्या वाटचालीची सुरवात असेल. गेल्या पाच वर्षात शासनाने काही महत्त्वाची पावले उचललेली आहेत. जसे महानगरांमध्ये CCTV कॅमेर्यांची योजना, CCTNS च्या माध्यमातून सर्व पोलीस स्थानके अत्याधुनिक…