Browsing Category

Articles


VIEW POST

View more
Articles

येणार्‍या पाच वर्षांतील महाराष्ट्रातील सुरक्षितता

By on October 7, 2019

24 ऑक्टोबर रोजी पुढील पाच वर्षांसाठी निवडून आलेले जनप्रतिनिधी नवीन सरकार स्थापन करण्याची सुरवात करतील. येणार्‍या पाच वर्षात महाराष्ट्रातील सुरक्षितता सर्व देशाच्या आर्थिक सुबत्तेकडे होणार्‍या वाटचालीची सुरवात असेल. गेल्या पाच वर्षात शासनाने काही महत्त्वाची पावले उचललेली आहेत. जसे महानगरांमध्ये CCTV कॅमेर्‍यांची योजना, CCTNS च्या माध्यमातून सर्व पोलीस स्थानके अत्याधुनिक…


VIEW POST

View more
Articles

रॅगिंगच्या घटना कशा टाळता येतील ?

By on May 28, 2019

22 मे 2019 रोजी डॉ. पायल तडवी या जळगावच्या आदिवासी डॉक्टर विद्यार्थिनीने तिच्या बरोबर असणार्‍या अन्य डॉक्टर विद्यार्थिनींनी व तिला शिकवणार्‍या एका महिला डॉक्टर शिक्षिकेने दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली अशी तिच्या आईने तक्रार केली.

सदर डॉक्टर विद्यार्थिनीची आई मुलीला होणार्‍या त्रासाविरुद्ध तक्रार करण्यासाठी मुम्बईतील नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता ह्यांना भेटण्यास…


VIEW POST

View more
Articles

2030 मधील Vision महाराष्ट्राचे

By on April 30, 2019

महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने Vision महाराष्ट्राचे अर्थात 2030 मधे महाराष्ट्रामधे काय परिस्थिती असेल व त्यासाठी कोणत्या पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे, ह्यासंबंधी भविष्यात डोकावण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. भविष्यात पाहण्यापूर्वी महाराष्ट्रात व देशात गेली काही वर्षे कोणती परिस्थिती आहे हयाचा आढावा घेणे आवश्यक आहे.

जागतिक पातळीवर पाहता इस्लामिक दहशतवाद व त्याला…


VIEW POST

View more
Articles

Challenges before new government

By on April 24, 2019

30 मे 2019 रोजी नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला व खंबीर जनाधार असलेल्या सरकारने कामास सुरवात केली आहे. अमित शहा ह्यांची भारताचे गृहमंत्री म्हणून नेमणूक झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी काश्मीरमधील दहशतवादाचे प्रमुख कारण म्हणून कलम 370 अ हे असल्याचे अनेकवेळा स्पष्ट केले होते. तसेच अमित शहा…


VIEW POST

View more


VIEW POST

View more
Articles

Measures to prevent violence against healthcare institutes

By on March 19, 2019

In the last week, in Sassoon Hospital at Pune, one local corporator allegedly assaulted the resident doctor when she noticed that the latter did not attend a patient on priority. As a reaction, the resident doctors association threatened to proceed on strike unless the corporator was arrested and case…


VIEW POST

View more
Articles

गुड बोला आणि गो़ड बोला

By on January 17, 2019

मकरसंक्रांतीच्या निमित्त संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महाराष्ट्रात संक्रांतीचे विशेष पर्व साजरे केले जाते. पूर्वीच्याकाळी संक्रांतीच्या निमित्ताने महिलांचे हळदीकुंकु, शेतकर्‍यांचे नवीन पीक घरी आणण्याची लगबग आणि विद्यार्थ्यांची गुरुजनांना भेटण्याची गडबड असे. थंडीला योग्य व शरीराला पोषक अशी तीळगुळाची पोळी, वडी, लाडू , हलवा लोक परस्परांना देत होते व आपले वैर विसरून…


VIEW POST

View more
Articles

संविधानाचे आधारस्तंभ – अपेक्षा आणि वास्तव प्रशासनाकडून अपेक्षा आणि विद्यमान स्थिती

By on January 17, 2019

भारतीय प्रजासत्ताकाला 69 वर्षे पूर्ण होत असताना त्या निमित्त प्रशासनात्मक बाबींबाबत सिंहावलोकन करण्याची अनमोल संधी उपलब्ध आहे. संविधानाप्रमाणे राज्यकर्ते, शासन, ह्यांचे विचार अमलात आणणारे प्रशासन, ते योग्य प्रकारे काम करत आहेत हे ठरविण्यासाठी व जरूर पडल्यास त्यामधे प्रशासनाचे निर्णय बदलणारी अशी सक्षम न्यायपालिका व योग्य अयोग्य बाबींना प्रसिद्धीच्या माध्यमातून…


VIEW POST

View more
Articles

डॉक्टरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज

By on January 16, 2019

“आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हॉस्पिटल्स तसेच आरोग्य सेवा पुरविणार्‍या विविध संस्था यांठीकाणी अनेकदा हिंसेचा उद्रेक होतो.. डॉक्टर्सना मारहाण केली जाते, मालमत्तेचे नुकसान केले जाते. या हिंसेला रोखणे हे एक कठीण आव्हान आहे मात्र सजग प्रयत्न केल्यास अशा हिंसेच्या घटना रोखणे, त्याची…


VIEW POST

View more
Articles

सूत्र स्मार्ट पोलिसिंगचे

By on January 7, 2019

सध्याचा आधुनिक काळ  हा स्मार्ट तंत्रज्ञानाचा आहे.  इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या तंत्रज्ञानाच्या आविष्कारांमुळे पूर्वी अकल्पित मानल्या गेलेल्या गोष्टी प्रत्यक्षात येत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसिंगही स्मार्ट झाले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पोलिसांच्या परिषदेत याकडेच लक्ष वेधले. त्यामुळे तंत्रज्ञान जितक्या लवकर आपलेसे केले जाईल तितक्या लवकर स्मार्ट…