नाशिकमधील ‘टीसीएस’ कंपनीत उघडकीस आलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानिमित्ताने या प्रकरणातील आजवरच्या कारवाईची दिशा, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची मते आणि एकूणच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, याचा ऊहापोह करणारा हा लेख…