Author:

Praveen Dixit

Articles

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजची आावश्यकता

By on May 25, 2026
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 80 वर्षांनंतर स्वा. सावरकर ह्यांच्या विचारांची काय आवश्यकता आहे असा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे की, शरीररूपी सावरकर जेवढे महत्त्वाचे होते; त्यापेक्षाही विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत व त्यांचे विचार हे प्रत्येक भारतीयासाठी अमर आहेत. सरसंघचालक बाळासाहेब देवरस लिहितात, स्वा. सावरकर हे ज्वलन्त व जन्मजात देशभक्त, क्रातिमंत्रांचा उद्गाता, विज्ञानाधिष्ठित....