भोर तालुक्यातील नसरापुर येथे 65 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिचा खुन केला. अत्यंत निंदनीय असेच हे कृत्य आहे. ह्या पुर्वीही अल्पवयीन मुलींवर दोनदा त्याने अशीच कृत्ये करूनही न्यायालयाने त्याला दोषमुक्त जाहीर केले होते. त्याचवेळी उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल दिली असती व आरोपीला शिक्षा झाली असती तर ही घटना टळू शकली असती. पोलिसांनीही महिलांविरुद्धच्या प्रत्येक गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होयीपर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला लढवणे गरजेचे आहे. समाजातील ही विकृती कशी रोखायची हा शासन....