जगातील अनेक देशांवर नजर टाकल्यास राष्ट्र म्हणून हे देश अयशस्वी झाल्याचे दिसते. विशेषतः भारताच्या शेजारचे देश पूर्णतः कोलमडलेले दिसतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवाल ह्यांनी एकदा ह्याचे विस्लेषण करताना सांगितले होते की कुठल्याही परकीय आक्रमणामुळे....