स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 80 वर्षांनंतर स्वा. सावरकर ह्यांच्या विचारांची काय आवश्यकता आहे असा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे की, शरीररूपी सावरकर जेवढे महत्त्वाचे होते; त्यापेक्षाही विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत व त्यांचे विचार हे प्रत्येक भारतीयासाठी अमर आहेत. सरसंघचालक बाळासाहेब देवरस लिहितात, स्वा. सावरकर हे ज्वलन्त व जन्मजात देशभक्त, क्रातिमंत्रांचा उद्गाता, विज्ञानाधिष्ठित....