येणार्या काळात भारताला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यात महाराष्ट्र हे सर्वात अग्रेसर राज्य ठेवायचे असेल तर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्युत्तम असणे गरजेचे आहे. पुढील काही वर्षात महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात अन्य प्रांतातील व अन्य देशातीलही व्यक्ती, उद्योग, व्यवसाय, शिक्षणसंस्था मोठ्या प्रमाणात येणार हे नक्की. त्याचबरोबर मनुष्य निर्मित आपत्ती, आर्थिक विषमता,...