पूर्वांचल म्हणजे अष्टलक्ष्मी आणि आसाम हे भारताच्या ईशान्येकडील एक महत्त्वाचे राज्य तथा ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते.आसामचे सर्वात मोठे शहर गुवाहाटी आहे.गेल्या काही दशकात आसाम देशविघातक आणि उग्रावादी कृत्याच्या गतिविधीचे केंद्र बनलं होते.आसामला...
नवी दिल्ली येथील जंतर मंतर याठिकाणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांनी बळाचा वापर केला, असा आरोप होत आहे. आंदोलन करणार्या जमावाला वाटेल ते करू देण्यासाठी पोलिस तैनात नाहीत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी....