भारतातील अनेक राष्ट्रीयकृत बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन एके दिवशी विजय मल्ल्या देश सोडून मुलांबरोबर राहण्यासाठी इंग्लंडला पळून गेला. 17 भारतीय बँकांना फसवून नऊहजार कोटींपेक्षा अधिक रक्कम त्याने बुडवलेली आहे. भारतातील Income-tax Department, CBI, Enforcement Directorate त्याच्या मागावर असून, मल्ल्यास इंग्लंडमधून परत आणण्याची पराकाष्ठा करत आहेत.
नीरव मोदी हा हिरे…