Browsing Category

Articles


VIEW POST

View more
Articles

डॉक्टरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज

By on January 16, 2019

“आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हॉस्पिटल्स तसेच आरोग्य सेवा पुरविणार्‍या विविध संस्था यांठीकाणी अनेकदा हिंसेचा उद्रेक होतो.. डॉक्टर्सना मारहाण केली जाते, मालमत्तेचे नुकसान केले जाते. या हिंसेला रोखणे हे एक कठीण आव्हान आहे मात्र सजग प्रयत्न केल्यास अशा हिंसेच्या घटना रोखणे, त्याची…


VIEW POST

View more
Articles

सूत्र स्मार्ट पोलिसिंगचे

By on January 7, 2019

सध्याचा आधुनिक काळ  हा स्मार्ट तंत्रज्ञानाचा आहे.  इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या तंत्रज्ञानाच्या आविष्कारांमुळे पूर्वी अकल्पित मानल्या गेलेल्या गोष्टी प्रत्यक्षात येत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसिंगही स्मार्ट झाले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पोलिसांच्या परिषदेत याकडेच लक्ष वेधले. त्यामुळे तंत्रज्ञान जितक्या लवकर आपलेसे केले जाईल तितक्या लवकर स्मार्ट…


VIEW POST

View more
Articles

पुढील वर्षातील पोलिसांसमोरील आह्वाने

By on December 27, 2018

येणारे 2019 हे वर्ष निवडणुकांचे असल्याने पोलिसांसमोरील आह्वाने ही विशेष प्रकारची राहणार आहेत. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या वेळेला होणार असल्याने ही आह्वाने दुप्पटीने वाढणार आहेत. निवडणुकीच्यापूर्वी सर्व राजकीय पक्ष प्रचारामधे कार्यरत असतांना देशविघातक शक्ती राजकीय नेत्यांवर प्राणघातक हल्ले करून देशात अराजक माजविण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची…


VIEW POST

View more
Articles

हेलमेट सक्ती

By on November 19, 2018

वाहतूक अपघातांमुळे भारतात दरवर्षी दीडलाखापेक्षा अधिक व्यक्ती आपले प्राण गमावतात. आपघातांमुळे जखमी होणार्‍या व्यक्तींची संख्या अचूकपणे उपलब्ध नसली तरी ती अंदाजे दहा लाखांहून अधिक आहे. चारचाकी वाहने व सार्वजनिक वाहतुकीची वहाने यांच्यामुळे होणार्‍या अपघातांपेक्षा स्कुटर्स, मोटरसायकल्स मुळे होणार्‍या अपघातांमधे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक एक चारचाकी वाहनाच्यामागे कमीतकमी पाच…


VIEW POST

View more
Articles

सार्वजनिक सुरक्षा अधिनियम कायद्याची आवश्यकता

By on November 10, 2018

सार्वजनिक सुरक्षा अधिनियम कायद्याची आवश्यकता
प्रवीण दीक्षित,
निवृत्त पोलीस महासंचालक
महाराष्ट्र व देशात शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने व देशामधे सामान्य लोकांमधे भीती निर्माण करून दहशतवाद पसरविण्याचे मनसुबे अनेक संस्था व व्यक्ती करत असल्याचे आढळते. त्यातील काही प्रमुख घटनांकडे मी लक्ष वेधू इच्छितो. भीमा कोरेगांव संदर्भातील दंगलीत महाराष्ट्रभर जातीय दंगलींचा जानेवारी 18 च्या सुरवातीस…


VIEW POST

View more
Articles

शहरी माओवादाला ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याही मदतीचा संशय – प्रवीण दीक्षित

By on November 5, 2018

वनवासी, दुर्गम भागात इतके वर्षं धुमाकूळ घालणाऱ्या माओवादाने शहरी हद्दीतही दबक्या पावलांनी प्रवेश केला. पण, ग्रामीण सशस्त्र क्रांतीपेक्षा या शहरी माओवादाची कार्यप्रणाली भिन्न असली तर त्यांचा हेतू एकच. तेव्हा, शहरी माओवादाची ही समस्या, त्याला ख्रिश्चन मिशनरीजच्या मदतीचा संशय आणि एकूणच या समस्येवरील उपाययोजना याविषयी महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची दै….


VIEW POST

View more
Articles

सामाजिक प्रतिमेसाठी (?) हत्या

By on October 24, 2018

महाराष्ट्रातील नुकत्याच घडलेल्या घटनेने समाजमन सुन्न झाले. आई वडिलांनीच आपल्या वयात आलेल्या मुलीची हत्या केली व तिचे दहन करण्यासाठी तिला स्मशानात घेऊन गेले. परंतु तेवढ्यात कोणीतरी पोलीसांकडे तक्रार केली व पोलीस वेळेवर पोचल्याने मुलीचे प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालातून निष्पन्न झाले की मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक…


VIEW POST

View more
Articles

तंत्रज्ञान आणि गुन्ह्यांचा तपास

By on October 24, 2018

आजच्या काळात गुन्हेगार मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद, भ्रष्टाचार, बँकांना लुटणे, सायबर गुन्हे करत असतात. ह्याशिवाय पूर्वापार होणार्‍या शरीराविरुद्धचे गुन्हे, मालमत्ताविरोधी गुन्हे लाखोंच्या संख्येने होतात. ह्यातील गुन्हेगारांना अचूकपणे पकडणे व असे गुन्हे होणार नाहीत ह्यासाठी जागतीक पातळीवरील प्रगत देशात वापरले जाणारे अधुनिक तंत्रज्ञान तातडीने वापरणे ही काळाची गरज…


VIEW POST

View more
Articles

Ex-DGP Dixit defends arrest of 5 activists, says ‘Urban Naxals’ spreading tentacles in country

By on September 21, 2018

Former Director General of Police (DGP) of Maharashtra Pravin Dixit strongly defended Pune police action of arresting five ‘human rights’ activists saying the menace of ‘Urban Naxals’ is growing alarmingly in the country. The ‘Urban Naxals are spreading their tentacles across the country thick and fast and crackdown against…


VIEW POST

View more
Articles

शहरी नक्षलवाद काय आहे

By on September 8, 2018

२००४ मध्ये विविध माओवादी, लेनिनवादी कम्युनिस्ट घटकांचे विलीनीकरण झाल्यावर कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) स्थापण्यात आला. २००७ मध्ये या पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली, त्यात त्यांनी चीनच्या धर्तीवर भारतात क्रांती करून राज्यसत्ता बळकावण्याचा सविस्तर विचार Strategy and Tacticts of the Indian Revolution, CPI (Maoist) २००७ या नावाने प्रसिद्ध केला. त्यानुसार, जर भारतात क्रांती करून राज्यसत्ता काबीज करायची…

Widget Area

This section is widgetized. To add widgets here, go to the Widgets panel in your WordPress admin, and add the widgets you would like to Blog Sidebar.

*This message will be overwritten after widgets have been added