1998 मधे लालकृष्ण अडवाणी भाताचे गृहमंत्री असतांना कोइमतुर
येथे निवडणुकीची प्रचारसभा घेण्यासाठी गेले होते त्यावळेला AL UMAH ह्या
संघटनेने बाँबस्फोट केले होते. नंतर ही संस्था PFI मधे सामील झाली. 2002
मधे सिमी ह्या संस्थेवर भारत सरकारने बंदी घातली. त्यामुळे त्यातील अनेक
व्यक्तींनी PFI मधे प्रवेश केला. 2006 मधे PFI ची स्थापना करण्यात आली.
तत्पूर्वी…