अखेरीस सहा दशकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यात सरकारी यंत्रणांना यश आले. हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, असा ऐतिहासिक क्षण! पण, नक्षलवादाच्या जीवघेण्या, विकासाला मारक अशा विस्ताराला केवळ नक्षलवादी नेतेच नव्हे, तर तत्कालीन सरकारची बोटचेपी, नक्षलधार्जिणी भूमिकाही तितकीच जबाबदार होती, हे वास्तव. यानिमित्ताने नक्षलवादासंबंधी बदललेले सरकारी धोरण आणि भविष्यातील खबरदारीचे उपाय यांचा ऊहापोह करणारा हा लेख…