बदलत्या भारतातील अंतर्गत सुरक्षेपुढील आह्वाने
स्वातंत्र्य मिळल्यानंतर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींच्या काळात भारतातील अंतर्गत सुरक्षा अनेक कारणांनी डळमळीत होती. कधी पाकिस्तान, कधी चीन, भारतावर आक्रमण करीत होते तर कधी अंतर्गत भाषांवरून, धर्मावरून, जातींवरून, राज्य…